Category Archives: आसूड

संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचं संपूर्ण भाषण

सौजन्य – मटा मी आज इथे आपल्यासमोर ज्यांच्यामुळे उभा आहे त्या फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो. केवळ माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीचंच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि विचारांचं ठाणं असलेल्या या शहरातून पहिल्यांदा रेल्वे तर धावलीच; शिवाय पहिल्यांदा काही पुरोगामी क्रांतिकारी विचारही या शहरातून बाहेर पडले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिलं साहित्य संमेलन घेण्याचा […] Continue reading

Posted in आसूड, उत्तम कांबळे, भाषण, भूमिका, मराठी, लेखक, विचार, साहित्य संमेलन | Leave a comment